Category: rajya shashan yojna

  • लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजनेमुळे आला महाराष्ट्र सरकार वरती ताण

    लाडकी बहीण योजना चे २१०० कधी होणार ladki bahin yojna 2100 rupye hafta 

    महाराष्ट्र मध्ये सध्या लाडकी बहिणी साठी खूप उत्सुकता होती त्या यामध्ये महाराष्ट्र सरकार काय घोषणा करणार आहे पहिले तर आता येणारा १५०० रुपये चा हफ्ता हा २१०० रुपये कधी होणार या मध्ये पहिले तर महाराष्ट्र चे अर्थमंत्री यांनी यामध्ये यावरती काहीही भाष्य केलेले नाहीये या मधून अनेक लाडकी बहीण याना निराशा हि हाती लागली आहे, अनेक यंत्रणांनी असे सांगितले होते कि महाराष्ट्र सरकार कडे पैसे वाटण्यासाठी नाहीयेत तरी हि ते लाडकी बहीण चे हफ्ते कसे काय वाढवून देऊ शकतात या सर्व गोष्टी समोर आल्या मुळे महाराष्ट्र राज्याने ४५,८९१ कोटी चा अर्थसंकल्प हा सादर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य ची आर्थिक परिस्तिथी हि नाजूक आहे अश्या गोष्टीना उधाण आले होते पण आता काळ सादर केलेल्या अर्थ संकलपा मधून याला बळ आलेले देखील म्हणू शकतात .

    लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुका वरती झालेला परिणाम

    २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका मध्ये लाडकी बहीण योजना सुरु करून महायुती सरकार ला याचा खूप मोठा फायदा झाला होता आणि या यशा पाठीमागे लाडकी बहीण चा हाथ आहे हे सर्वच्या लक्षात आले होते आणि महायुती सरकार च्या नेत्या चे असे म्हणणे होते हि लाडकी बहीण याना हातभार लावण्यासाठी हि लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे, पण आता याच लाडकी बहीण यांच्या अर्जाची छाननी हि राज्य सरकारने सुरु केलीली देखील आपण पाहू शकतात या मध्ये अपात्र महिलांना या योजने मधू हद्दपार करण्यात येत आहे

    लाडकी बहीण योजनांची २१०० रुपये कधी होणार

    विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वी लाडकी बहीण या योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन हे महायुती मधील अनेक नेत्यांनी केलीली आपण पहिली होती आणि महायुती च्या वचननामा मध्ये देखील असे लिहिले होते कि हि रक्कम १५०० वरून २१०० हि महायुती चे सरकार आले तर आपण करू असे त्यांनी नमूद केले होते
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना एका मुलाखती मध्ये लाडकी बहीण योजने चे पैसे हे २१०० रुपये कधी करणार असा प्रश्न विचारला होता तर त्यांनी असे म्हण्टले होते कि येत्या अर्थ संकल्प मध्ये आम्ही या वरती नक्की विचार करू आणि लवकरच लाडक्या बहीण आजून एक गॉड बातमी आम्ही देऊ पण आजून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये झाला नाहीये हा हफ्ता कधी होतो हे पाहणे गरजेचे आहे

  • नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा वा हफ्ता 2000 का 3000 येणार | Namo Shetkari Yojna 6va Hafta

    नमो शेतकरी योजना चा ६वा हफ्ता कधी येईल Namo Shetkari Yojna Cha 6 Va Hafta

    पीएम किसान योजना चे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात हे २६ फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आले होते हे ऐकून पैसे ४००० रुपये होते. मागच्या वेळी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे दोन्ही पैसे एकत्रित हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आले होते पण या वेळेस असे करण्यात आले नाही नमो शेतकरी योजने चे पैसे हे शेतकऱयांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीयेत त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे कि नमो शेतकरी योजना चे पैसे हे कधी त्यांच्या खात्यात जमा केले जातील आणि किती रक्कम हि जमा केली जाईल नमो शेतकरी योजने ची याची सर्व सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

    नमो शेतकरी योजना चा हफ्ता कधी येईल ?

    नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने चे ४००० रुपये हे ओक्टोम्बर २०२४ मध्ये जमा एकत्रित करण्यात आले होते पण आता फेब्रुवारी महिना मध्ये १९ वा हफ्ता आला आहे त्या मध्ये फक्त पीएम किसान योजने चाच हफ्ता हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, नमो शेतकरी योजने चे ६वा हफ्ता अद्याप हा शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यात आला नाहीये त्यामुळे ६वा हफ्ता चे पैसे कधी मिळतील याची वाट सर्व शेतकरी बांधवाना पडली आहे, जेव्हा नमो शेतकरी योजने चे पैसे हे खात्यात येतात तेव्हा तो निधी वाटप करण्या बाबत एक GR काढला जातो आणि ते पैसे हे शेतकरी यांच्या खात्यात वरती जमा केले जातात पण ६वा हफ्ता वाटप करण्या बाबत अद्याप शासनाकडून कोणताही GR हा काढला गेला नाहीये त्यामुळे नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता चे पैसे हे कधी मिळणार या वरती अद्याप कोणतेही माहिती सरकारने दिली नाहीये.

    कधी पर्यंत येऊ शकतो नमो शेतकरी योजने चा हफ्ता

    BBC मराठी या वहिनीला दिलेल्या एका माहिती नुसार नमो शेतकरी योजने चा ६वा हफ्ता हा नेमका किती तारखेला जरी केला जाणार याविषयी अद्याप स्पष्टता नाहीये पण लवकरच हा हफ्ता सरकार कडून शेतकरी याना वितरित केला जाईल

    नमो शेतकरी योजना काय आहे

    पीएम किसान योजना हि केंद्र सरकारने शेतकरी सन्मान साठी हि योजना आणली होती या योजने मध्ये प्रति वर्षी एका शेतकरीला ६००० रुपये देण्यात येतात याचे पैसे दर ४ महा करून तीन टप्यात दिले जातात याच योजने ला पुढे ठेवून राज्य सरकारने त्याच पार्श्वभूमी वर नमो शेतकरी योजना हि सुरु केली त्यामध्ये सुद्धा प्रति वर्ष हे ६००० रुपये हे शेतकरी यांच्या खात्या मध्ये जमा केले जातात हे दोन्ही पैसे मिळून शेतकरी याच्या खात्या मध्ये हे प्रति वर्ष १२००० रुपये सन्मान निधी दिला जातो
    विधानसभा निवडणूक काळात महायुती सरकारने हि १२००० रुपये ची रक्कम वाढवून १५००० रुपये कर्णयचे आश्वासन दिले होते आणि आता पाहावे लागेल कि शेतकरी याना १२००० रुपये मिळतात का १५००० रुपये प्रति वर्ष प्रमाणे

  • 2100 रुपये मिळणार नाहीत लाडक्या बहिणीनं साठी मोठी बातमी | Ladki Bahin Yojna Februvary Hafta

    2100 रुपये मिळणार नाहीत लाडक्या बहिणीनं साठी मोठी बातमी | Ladki Bahin Yojna Februvary Hafta

    ladki bahin yojna Februvary Hafta लाडकी बहीण योजना फेब्रुवारी मार्च हफ्ता

    लाडकी बहीण योजना सुरु करण्या माघे अनेक उद्दिष्टे होते आणि या उद्धिष्ट साठी राज्य सरकारने लाडकी बहीण हि तयोजना सुरु केली आणि याचा मोठा परिणाम हा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये झाला आणि महायुती सरकारला भरगोस मताने आपले सरकार पुन्हा स्थापन करता आले हि योजना महायुती साठी गेम चेंजर ठरली बहिणी साठी खूप महत्वाची बातमी समोर येत आहे, लाडकी बहीण योजना हफ्त्या मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत, येत्या दोन दिवसात हि रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत तर किती आहे हि रक्कम तर हि दोन्ही हफ्ता ची रक्कम ३००० रुपये असणार आहे, पण जेव्हा महायुती चे सरकार आले तेव्हा अशे आश्वासन दिले होते हि आमचे सरकार आले तर १५०० रुपये मिळणारी रक्कम बदलून हि २१०० रुपये करू असे त्या वेळेस म्हण्टले होते

    १५०० रुपये चे २१०० हफ्ता कधी होणार

    जेव्हा महायुती चे नवीन सरकार निर्माण होईल त्यावेळेस २१०० रुपये हफ्ता ची रक्कम करू असे महायुती च्या बड्या नेत्यांनी म्हण्टले होते त्या वेळेस अनेक लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता ची अनेक दिवसा पासून आतुरतेने वाट पाहत होते आणि निवडणूक पिरेड मध्ये महायुती च्या वाचन नामा मध्ये अशे हि आश्वासन दिले होते कि आम्ही २१०० रुपये हफ्ता करू, त्यामध्ये तत्कालीन महाराष्ट्र चे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशे आश्वासन दिले होते कि ते लवकरच २१०० रुपये हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करतील, त्याच बरोबर आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बाबत माहिती दिली होती ते म्हणाले हि आम्ही या बाबत अर्थ संकल्पा मध्ये विचार देखील करणार आहोत आणि आम्ही दिलेली सर्व आश्वासने पळू असे देखील ते म्हणाले होते

    हिवाळी अधिवेशन जे नागपूर मध्ये भरले होते त्या मध्ये लाडकी बहीण योजने साठी १४०० कोटी ची तरतूद करण्यात आली होती आणि तेव्हाच २१०० रुपये हफ्ता होणार अश्या बातम्याना उद्धण आले होते .

    लाडकी बहीण योजने वरती काही प्रश्न उपस्थित केले

    अर्थ तज्ञानी लाडकी बहीण योजने वरती अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते असे म्हणले कि लाडकी बहीण योजने साठी ४५,०००कोटी ची तरतूद केली होती आणि लाडक्या बहिणींचा वाढलेला आकडा पाहता याची हि रक्कम जवळपास ९०,००० कोटी वरती जाणार आणि सरकारी तिजोरी वरती ताण हा मोठ्या प्रमाणात येईल असे अर्थ तज्ञाचे मत आहे या मुळे महाराष्ट्र वरती कर्ज हे वाढणार आहे

  • आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    आता या शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वरती अनुदान | Electric Tractor Anudan Yojna 2025

    शेतकऱ्यांना मिळणार आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर Electric Tractor Anudan Yojna 2025

    मित्रानो शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्या नुसार राज्यामधील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी, त्यामध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, थ्रिलर आणि कटर याचा समावेश आहे याची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे आणि याचा GR देखील राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आणला आहे काय आहे त्या GR मध्ये आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन खरेदी धोरण आणि धोरण मध्ये बदल करून इ चार चाकी वाहन याच्या अंतर्गत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर टिलर आणि कटर याचा समावेश करण्यात आलेला आहे .

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी अनुदान काय आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदान योजना हि अमलांत आणण्याचे अनेक उद्दिष्ट आहेत त्या पैकी एक उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्याचा शेती वरती होणार खर्च हा नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचा शेती वरील अफाट खर्च हा कमी होवा या करिता आहे, या इलेकट्रीक ट्रॅक्टर ने पर्यावरणाला देखील फायदा होणार आहे जसे कि डिझेल ट्रॅक्टर मधून खूप सारे प्रदूषण होते आणि हे प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देखील मिळणार आहे

    इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी कुठे फॉर्म करायचा

    इ चारचाकी माल वाहतूक वाहन या मध्ये पहिले तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटर हि सर्व वाहने बॅटरी वरती चालणार असून त्याला येणार खर्च देखील हा कमी होईल या योजनेचा लाभ घ्या करिता आपणास ववव.महाराष्ट्र.गोवा.इन या वेबसाइट वरती जायचे आहे आणि या वेबसाइट वरती याची सर्व आणि सविस्तर माहिती उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही ती सर्व जाऊन घेऊ शकतात

  • 21 जिल्हा मधील या शेतकऱ्याना मिळणार 25 कोटी चे अनुदान | Ativrushti Anudan 2024 chi mahiti

    21 जिल्हा मधील या शेतकऱ्याना मिळणार 25 कोटी चे अनुदान | Ativrushti Anudan 2024 chi mahiti

    तुम्हाला माहीतच असेल गेल्या वर्षी म्हणजे जून ते सप्टेंबर २०२४ मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती आणि त्या अतिवृष्टी ची नुकसान भरपाई हि आजून पर्यंत झालेली नाही, याच अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्याचे हे अफाट नुकसान झालेले होते या अतिवृष्टी ने पिकाची नासाडी हि खूप जास्त प्रमाणात झालेली होती या वरच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई ची घोषणा देखील केलीली होती पण अद्याप या वरती कोणता हि निर्णय आलेला नव्हता पण तो आता आलेला आहे आणि महाराष्ट्र मधील सर्व शेतकर्या साठी खूप दिलासा दायक माहिती समोर येत आहे काय आहे तो सरकारचा निर्णय जाणून घेऊया

    काय आहे राज्य शासनाचा निर्णय

    राज्य मध्ये जी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती झालेली होती त्यामुळे शेतकऱ्याचे हे अति प्रमाणात नुकसान झालेले होते त्या पार्श्वभूमी वर शासनाने निश्चित केलेल्या दराने मन्हजे जवळपास २९२५.६१ लक्ष म्हणजे २९ कोटी २५ लाख ६१००० हजार रुपये इतका निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे आणि तो वितरित करण्यात येणार आहे
    वरील निधी हा जश्या प्रकारे जाहीर झालेला आहे तश्याच प्रकारे त्याचे वितरण हे सर्व अटी आणि नियम पाळून करण्याचे आदेश देखील शासनाने केले आहे
    लाभार्थी शेतकरी याना अनुदान वितरित झाल्या नंतर अश्या शेतकऱ्याचे नावा ची यादी हि देखील लावण्यात येणार आहे आणि सर्व मदतीचा तपशील हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात सुद्धा येणार आहे

    कोणत्या जिल्हात किती निधी

    १. जळगाव जिल्हा मध्ये ऐकून १४३ शेतकरी हे बाधित झालेले होते त्यांना ऐकून १३.०१ लाख चे अनुदान मिळणार आहे
    २. पुणे जिल्हा मध्ये ऐकून ६६२ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ३२ लाख चे अनुदान मिळणार आहे
    ३. सातारा जिल्हा मध्ये ऐकून ५५० शेतकरी हे बाधित झालेले होते त्याना ऐकून २०.०८ लाख मिळणार आहेत
    ४. सांगली जिल्हा मध्ये ऐकून १७ शेतकरी बाधित झालेले होते त्याना ऐकून ६५ हजार रुपये मिळणार आहेत
    ५. कोल्हापूर मध्ये ऐकून २६ शेतकरी बाधित झालेले होते त्याना १.३० लाख मिळणार आहेत
    अशे ऐकून पुणे विभागात १३७० शेतकर्यां ऐकून रक्कम हि ५९.३२ लाख मिळणार आहेत
    याची सर्व माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे

  • 80,000 महिला होणार संजय गांधी योजने मधून बाहेर, काय आहे सर्व माहिती जाणून घ्या

    संजय गांधी निराधार योजना हयात नामा Sanjay Gandhi Niradhar Yojna Hayat Nama

    संजय गांधी आणि श्रावणबाळ योजने साठी एक मोठी उपडेट आता समोर येत आहे अनेक जणांचे पैसे हे डबीत मार्फत हे त्यांच्या आता खात्यात जमा केले जात आहेत आणि हे पैसे फेब्रुवारी महिन्या पासून लाभार्थी यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी हे पैसे मिळालेले नाहीत अश्या लोकं साठी एक महत्वाची आणि गरजेची उपडेट समोर येत आहे जेणे करून तुम्हाला तुमची पेन्शन घेण्यास कोणतेही अडचण येणार नाहीये, अनेक वेळा काही एजन्ट द्वारे तुमची मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत आहे त्यामुळे जवळपास ८०,००० लाभार्थी चे पेन्शन हे बंद होणार आहे त्या विषयी सुद्धा खूप मोठी बातमी निघून येत आहे याची सविस्तर पाने माहित आपण पाहणार आहोत.

    ८०,००० महिला संजय गांधी निराधार योजने साठी अपात्र

    आता जवळपास ८०,००० महिलांचे संजय गांधी निराधार योजने चे पैसे हे आता बंद होणार आहे याचे एक मोठे कारण समोर येत आहे ते म्हणजे अनेक महिलांनी एजन्ट मार्फत त्यांचे खोटे दाखले देऊन काम करून घेतले होते आणि त्यांनी दाखयला मध्ये हयात नामे जोडले गेले नव्हते आणि आता अश्याच महिलांना हयात नामे नाही जोडण्यात आले तर त्यांचे संजय गांधी निराधार योजने मधून वगळण्यात येणार आहेत याची तत्पूर्वी माहिती १२ महिने पूर्वी सरकारने दिली होती तरी पण अद्याप आता पर्यंत महिलांनी हयात नामे हे जोडले नव्हते अश्याच महिला अपात्र ठरणार आहेत

    संजय गांधी निराधार योजने ची पडताळणी

    संजय गांधी निराधार योजने चा ज्या कोणी हि महिला लाभ घेत आहेत अश्या महिला साठी त्याना दरवर्षी आपला हयात नामा हा दाखल करावा लागतो पण ज्या कोणी महिलांनी तो दाखल केला नाही अश्या महिलांची त्यांच्या घरो घरी जाऊन आता शासन पडताळणी करणार आहे याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे .
    काही एजन्ट हे महिला कडून पैसे घेऊन किव्हा काही एजन्ट हे महिला कडून दरमहा प्रमाणे कमिशन देऊ या अति वरती त्या महिलांचे काम करतात .

    आता सुरु झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये अश्या महिलांनी आपले फॉर्म सुद्धा भरले आहेत आणि थेथून पण त्या लाभ घेत आहे आणि यातूनच शासनाने आता हयात नामा ची अट घातली आहे जेणे करून फसवे गिरी पासून सावध होण्या साठी हा निर्णयात सरकारने घेतला आहे .

  • अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा लाभ असा घ्या | Annasaheb Patil Mahamandal Binvyaji Karj Yojna 2025

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना Annasaheb Patil Mahamandal Karj Yojna

    मित्रानो जेव्हा कोणी पण नवीन करायचा विचार करतो त्या व्यक्ती पुढे सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे भांडवल आणि हि समस्या जे लोक सर्व सामान्य घरामधून येतात त्यांच्या पुढे हि सर्वात जास्त भासते आणि हि अडचण भासल्या मूळे बरेच जण हे विविध बँकांचे कर्ज काढतात किव्हा कोणत्या तरी सावकारी करणाऱ्या लोकाकढून जास्त % व्याज दराने पैसे घेतात पण हे पैसे घेणे सुद्धा सोपे नाहीये अपुरे पैसे पडल्या मूळे अनेक जणांचे मोठे उद्योग स्थापन करायचे स्वप्न हे स्वप्न च राहते आणि त्यांच्या हाती फक्त निराशा मिळते पण आता हतबल होण्याची गरज नाहीये आता खास महाराष्ट्र सरकारने तुमच्या साठी १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु केलेली आहे जर तुमचा उद्योग हे जरा मजबूत योजनेने बनलेले असले आणि तुम्ही त्याची खात्री पटवून देऊ शकत असाल तर तुम्ही या रक्कमेचा उपयोग करून घेऊ शकतात ते सुद्दा बिनव्याजी, आणि त्या बिनव्याजी महामंडळाचे नाव आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना काय आहे ?

    • महाराष्ट्र सरकारने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे नवीन तरुण स्वतःचा उद्योग चालू करू इच्छितो आहेत अश्या तरुण साठी बिनव्याजी कर्ज त्याना पुरविणे हे होय, याच्या मधून हे नवीन तरुण आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून नव्या उंचीपर्यंत पोहचवू शकतील अश्या तरुणांना १५ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्द करून देते, हे राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार, तरुण किव्हा तरुण जे आधी पासून कोणत्या तरी व्यवसायात आहेत त्यांच्या साठी भक्कम आर्थिक मदत पुरविते.

    अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष आणि अटी

    • सर्व प्रथम अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र चा रहिवासी असला पाहिजे
      सादर योजने अंतर्गत अर्ज करणारा व्यक्ती हा पुरुष हा जास्तीत जास्त ५० वर्षाचा असावा आणि स्री हि ५५ वर्ष पर्यंत असणे गरजेचे आहे आणि कमीत कमी वय डोगासाठी हे १८ वर्ष आहे
      अर्ज करणारा व्यक्ती याने या पूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळ कडून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
      एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजने साठी एके वेळी हा पात्र ठरतो
      जर तुम्ही या आधी कोणता बिझनेस किव्हा उद्योग करत असाल तर तुमच्या कडे उद्योग आधार आणि शॉप ऍक्ट लायसन असणे गरजेचे आहे
      या योजने साठी अर्ज करणारा व्यक्ती हा किमान १०वी उत्तीर्ण असणे फार गरजेचे आहे
      अण्णासाहेब पाटील योजने ला अर्ज करण्या अगोदर जर तुम्ही कोणत्या बँके चे लोण काढले असले तर ते नीट व्यवस्थित रित्या पाने भरलेले असावे आणि किव्हा ते निल असणे फार गरजेचे आहे
      तुमचं वार्षिक उत्पन्न हे ८ लाख च्या आता असंले पाहिजे

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने साठी आवश्यक कागदपत्रे

    • आधार कार्ड
      रेशन कार्ड
      पॅन कार्ड
      रहिवाशी प्रमाणपत्र
      वार्षिक उत्पन्नाचा दाखला
      जातीचे प्रमाणपत्र
      पासपोर्ट साईझ चा फोटो
      बँक खाते ची सर्व माहिती
      स्वतःचा मोबाईल नंबर
      स्वतःचा ई-मेल आयडी
      तुमच्या स्वतःच्या बिझनेस बद्दल सर्व रीतसर आणि सविस्तर माहिती

    अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा

    • तर सुरुवातीला तुम्ही उद्योग.महास्वयं.गोवा.इन या अधिकृत वेबसाइट वरती येयचे आहे ते पेज ओपन झाल्यावर तिथे तुमची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि ती माहिती रीतसर भरल्या नंतर ती पुन्हा चेक करून तुम्ही सबमिट च्या बट्टण वरती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी तुमचा उशीर आयडी आणि पासवर्ड तयार होईल तो सेव्ह करून ठेवायचा
      पुन्हा तो युझर आयडी आणि पासवर्ड होमी पेज वरती येऊन टाकायचा आहे आणि पुन्हा त्याने लॉग इन करायचे आहे समोर तुम्हाला ३ कर्ज च्या योजना दिसतील आणि जी योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज घेयचे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी अर्ज दारास त्याची सर्व माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर त्याचा अर्ज हा सादर होईल आणि त्यानंतर तुमची पुढची प्रोसेस होईल.
  • या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    Mofat Biyane Anudan Yojna 2025

    महाराष्ट्र शासनाने तारीख ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय खाद्य तेल मोहिमेच्या अंतर्गत वार्षिक जे पिकलं आपण घेतो तीळ आणि भुईमूग या बी बियांचे वितरण याच अनुषंगाने राज्य शासनाने आता तुमचे अर्ज देखील मागवले आहेत आपण यामध्ये पाहणार आहोत कि याचा अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या जिल्हातील शेतकरी या साठी पात्र आहेत आणि कोण कोण या साठी अर्ज करू शकते आणि याची शेवटची तारीख अर्ज करावयाची याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत

    मोफत बियाणं साठी अर्ज कुठे करायचा

    मोफत बीबियाणे साठी तुम्हाला सर्व प्रथम MAHA -DBT या website वरती येयचे आहे त्या नंतर तिथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल स्तिथी म्हणून येईल त्यानंतर अर्ज करा या वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील त्या मधील तुम्हाला बियाणे, औषधें व खते या वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे ज्या मध्ये तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर, बियाणांचा प्रकार, खत निवड, ऐकून क्षेत्र, वाण आणि अर्ज क्षेत्र अशी सर्व माहिती टाकून तुम्हाला आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही परत एकदा आपल्या होम पेज वरती येतात तिथे परत एकदा तुम्हाला अर्ज सादर करा म्हणून एक पर्याय येईल तिथे क्लिक केल्यानंतर पहा आणि मेनू वर जा असे येईल जर तुम्हाला आजून काही बाबी निवडायच्या असतील तर तुम्हाला तुमचा आपला प्राधान्य क्रम निवडायचा आहे जर तुम्ही हा अर्ज नवीन सादर करीत असाल तर तुम्हाला पेयमेन्ट करायची गरज आहे आणि जर तुम्ही पहिले अर्ज केला असेल तर तुम्हाला आता कोणतेही पेयमेन्ट करायची गरज नाहीये

    मोफत बी-बियाणे ची अंतिम तारीख

    मोफत बी-बियाणे ची शेवटची तारीख हि १० फेब्रुवारी पर्यन्त असल्याचे जात आहे आणि आपण त्या आधी आपला अर्ज MAHA-DBT वरती जाऊन सादर करू शकता

  • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना 5वी पास सर्वाना मिळणार 5000 महिना | Kushal Maharashtra Yojna 2025 Appy

    महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना 5वी पास सर्वाना मिळणार 5000 महिना | Kushal Maharashtra Yojna 2025 Appy

    कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र

    कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाय या मध्ये भरपूर अशे वैशिष्ट्य आणि भरपूर असे नवनवीन संधी आहेत ज्या मध्ये शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायात, आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या मध्ये महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या योजना राबवित आहे आणि त्या मध्ये खास करून विध्यार्थी साठी त्याना कुशल आणि होतकरू बनविणे करिता हि योजना महाराष्ट्र शासन तर्फे राबिनयात येत आहे तर जाणून घेऊया काय आहे हि योजना आणि या साठी काय आहेत अटी, नियम आणि पात्रता

    शिकाऊ उमेदवारीचे प्रकार, व्यवसाय अभ्यासक्रम गट आणि शैक्षणिक पात्रता

    नामनिर्देशित व्यवसाय अभ्यासक्रम

    या मध्ये आपम्नस अभियांत्रिकी उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम,मुद्रण,हॉटेल,आणि कॅटरिंग, रिटेल, आयटी आणि सॉफ्टवेअर, आरोग्य सेवा पारंपरिक व अपारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम कृषी आणि अन्न प्रकिया, नवीन तंत्रज्ञान व सेवा क्षेत्र इत्यादी
    शैक्षणिक पात्रता :- ओधोगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण, फ्रेशर शिकाऊ उमेदवारीसाठी इयत्ता ८ वी,१०,वी, १२ वी आणि बी एस्सी उत्तीर्ण

    ऐच्छिक व्यवसाय अभयासक्रम

    याचा आणि नामनिदेशित अभ्यासक्रम चा व्यवसाय अभ्यासक्रम गट हा सारखाच आहे या मध्ये फरक नाहीये आणि जो फरक तो म्हणजे शैक्षणिक पात्रता
    या मध्ये इयत्ता ५ वि पासून पुढे कोणतेही शैक्षणिक अर्हता आहे

    पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम

    या मध्ये आपणास अभियांत्रिकी स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल
    याची शैक्षणिक पात्रता म्हणजे अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण

    तंत्रज्ञ

    या मध्ये आपणास अभियांत्रिकी पदविका स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल आणि याची
    शैक्षणिक पात्रता ती म्हणजे अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण

    व्यवसाय अभ्यासक्रम तंत्रज्ञाचे

    १० +२ स्तरावरील सर्व व्यवसाय अभ्यासक्रम गट
    याची शैक्षणिक पात्रता :- १०+२ व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण
    या मध्ये NAPS तर्फे ऐकून १५०० रुपये व MAPS अंतर्गत ३५०० अशे ऐकून मिळून ५,००० हजार रुपये हे आपणास प्रतिउमेद्वार हे DBT अंतर्गत नामनिर्देशित उमेदवारांना शीत आणि ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रमामधील शिकाऊ उमेदवारांना विद्यानिकेतनाचे वाटप करण्यात येते

    उद्योगांना प्रशिक्षित उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सामावून घेता येते, त्यामुळे कुशल मनुष्यबळ भरती करण्यासाठी होणार खर्च टाळता येतो ज्यामुळे ते उद्योगात टिकून राहतात आणि नफा मध्ये सुद्दा राहतात

  • Ladki Bahin Yojna 2100 Rupaye Hafta | लाडकी बहीण साठी २१०० रुपये हफ्ता कधी मिळणार

    Ladki Bahin Yojna 2100 Rupaye Hafta | लाडकी बहीण साठी २१०० रुपये हफ्ता कधी मिळणार

    ladki Bahin Yojna 2100 rupaye hafta :-महाराष्ट मधील सर्व लाडक्या बहिणींना आता मोठी खुशखबर मिळणार आहे . आता प्रत्येक बहिणींच्या खात्यात २१०० रुपये हे लोवकरच मिळणार आहेत त्या संबधी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांनी नुकतेच सादर झालेले बजेट या मध्ये या गोष्टी चा उल्लेख केला आहे आणि या पूर्वी मिळत असणारे 1500 रुपयांचे आता 2100 रुपये होणार आहेत तर कधी पासून हे 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहेत हे जाणून घेऊया या लेख मधून .

    कोणत्या महिन्यात येणार 2100 रुपये हफ्ता

    • उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळत असणारे 1500 रुपये हफ्ता चे रूपांतर हे लवकरच २१०० हफ्ता मध्ये परिवर्तित होऊ शकते याचे संकेत त्यांनी दिले आहेत त्यांनी सादर केलेल्या बजेट मध्ये असे दिसून आले आहे .

    लाडकी बहीण चा होणार फायदा

    • लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र मधील प्रत्येक बहिणी साठी आहे जी कोणतीही बहीण हि लाडकी बहीण योजने साठी पात्र आहे अश्या बहिणी साठी प्रत्येक महिना करीत 1500 रुपये अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट 2024 मध्ये केलीली होती त्यांनी 18 ते 60 वयो गटातील सर्व महिलाना या योजनेचा लाभ घेण्या करीत पात्र होत्या आता या योजनेची जी रक्कम आता येत आहे ती रक्कम वाढू शकते असे संकेत अजित दादा पवार यांनी त्यांच्या मीटिंग मध्ये दिलेले दिसत आहेत

    लाडकी बहीण योजना कधी मिळणार 2100 रुपये हफ्ता

    • काही सूत्रांच्या माहिती नुसार लवकरच लाडकी बहीण साठी 1500 चे 2100 मध्ये रूपांतर होणार आहे . आणि हे 2100 रुपये लाडक्या बहिणीनं च्या खात्यात मार्च 2025 मध्ये येण्याचे दाट संकेत दिसत आहे लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे करिता या हफ्ता मध्ये वाढ होण्याचे सांगितले जात आहे .

    विरोधकांनी लाडकी बहीण वर घेतलेले आक्षेप

    • विरोधकांच्या मते लाडकी बहीण योजना हि फक्त फसवे गिरी योजना आहे . त्यांचे असे म्हणे आहे कि जे लाडकी बहीण ला मिळणे 1500 रुपये जे आहेत हे पैसे जाणते मध्ये घेऊन जाणते मध्ये वाटायचे .त्यांचे असे म्हणणे आहे कि सरकारने जे वस्तू कार्टी टॅक्स आकारून तोच पैसे जाणते मध्ये अश्या योजने च्या स्वरूपात वाटायचं असे ते म्हणाले