Blog

  • अंगणवाडी सेविका पदासाठी होणार18882 जागांची मेगा भरती | Anganwadi Sevika Mega Bharthi 2025

    अंगणवाडी सेविका पदासाठी होणार18882 जागांची मेगा भरती | Anganwadi Sevika Mega Bharthi 2025

    अंगणवाडी सेविका पदा साठी होणार मेगा भरती Anganwadi Sevika Mega Bharti 2025

    अंगणवाडी मार्फत महाराष्ट्र मध्ये आता मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे त्या मध्ये आता १८८८२ जागा साठी भरती निघालेली आहे, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदान साठी हि भरती आहे या साठी तुम्ही कश्या प्रकारे अर्ज करू शकता आणि या साठी काय पात्रता आहे, या साठी काय अट, याची शेवटची तारीख काय आहे फॉर्म भरायची या भरती ची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत तर काळजी पूर्वक हे वाचावे

    १४ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाऊ लागले आहेत तर आपण आपला अर्ज हा महिला व बालविकास विभाग मध्ये जाऊन तो जमा करावा हा अर्ज तालुका ठिकाणी जमा करण्यांत यावा.

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदा बद्दल माहिती

    १ अंगणवाडीसेविका यासाठी ऐकून महाराष्ट्र मध्ये ५६३९ जागा साठी मेगा भरती घेण्यात येणार आहे
    २ अंगणवाडी मदतनीस साठी ऐकून १३२८३ जागा साठी मेगा भरती होणार आहे

    तर दोन्ही मिळून ऐकून जागा या १८,८८२ आहेत
    या दोन्ही नौकरी साठी पगार पहिली तर ती ४५०० ते १२००० पर्यंत असू शकते
    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी शिक्षण पात्रता हि १२ वि पास आहे
    वयाची अट पहिली तर ती १८ ते ३५ (विधवा महिलां साठी ४० आहे)
    नौकरी हि महाराष्ट्र मध्ये कुठे पण आशु शकते

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अर्ज

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी अर्ज फीस हि मोफत आहे
    अर्ज सुरु होण्याची तारीख १४ फेब्रुवारी
    अर्जाची शेवटची तारीख २ मार्च

    अंगणवाडी सेविका आणि मदतनीस साठी कागदपत्रे

    १ अर्ज
    २ रहिवाशी प्रमाणपत्र
    ३ T.C
    ४ छोटे कुटुंब (विहित प्रतिज्ञापत्र नमुना ब
    ५ मार्कशीट ( मदतनीस ७वी आणि अंगणवाडी सेविका १२वी)
    ६ जात प्रमाणपत्र

  • पी एम किसान चा हफ्ता येत नसेल तर हे करा | PM Kisan Yojna Hafta Yet Nahiye Tr He Kara 2025

    पी एम किसान चा हफ्ता येत नसेल तर हे करा | PM Kisan Yojna Hafta Yet Nahiye Tr He Kara 2025

    पी एम किसान चा हफ्ता येत नसेल तर हे करा PM Kisan Nidhi Yojna

    पीएम किसान योजने मध्ये जे शेतकरी पात्र ठरत आहेत परंतु आज पर्यंत त्यांच्या खात्यात शासन मार्फत आज पर्यंत एक पण हफ्ता पाठविला गेला नाहीये तर अश्या शेतकरी बांधवांसाठी मोठी उपडेट निघून येत आहे. आता पर्यंत पीएम किसान योजने मध्ये ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत परंतु त्यांचे फॉर्म आता पर्यंत अँप्रोवळ झाले नाहीयेत किव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आलेली आहे हि अडचण आपल्याला जाणून घेणे खूप मह्व्तावचे आहे आणि जर ती अडचण आपल्याला कळली तर ती आपल्याला पद्धतशीर पाने सोडविता येईल

    पीएम किसान चा हफ्ता का येत नाहीये

    सर्व पर्थम तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिसिअल पोर्टल वरती जायचे आहे तिथे आपल्या आधार नंबर ने लॉग इन करायचे आहे त्या नंतर तुम्ही दिलेले बँक खाते वरती क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल तुमची कॅच हि पूर्ण झालेली आहे कि नाही किव्हा इतर तुमचे कोणते महत्वाचे कागदपत्रे अपलोड करायचे राहिलेत का अशी संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी डिटेल्स मध्ये पाहावयास मिळेल हे पाहून तुम्हाला तुमच्या बँक खात्या ची सद्य स्तिथी कळून जाईल
    जर कोणत्या शेतकराय्चे लंड सीडींग नो असे ओप्टिव येत असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या ७/१२ वरती काही चूक आहे का किव्हा त्याच्या नावे जमीन हि २०१९ नंतर झाली असेल तर अश्या शेतकऱ्याच्या डिटेल्स मध्ये बँक सीडींग ओप्टिव येत आहे

    एकटीच एकटीच हे ऑपशन हे अश्या शेतकऱ्याच्या अकाउंट वरती येत आहे त्यांनी आता पर्यंत आपली एकटीच केलीली नाहीये त्यांनी लवकर आपली एकटीच हि पूर्ण कौन घेयची आहे त्या शिवाय त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीयेत

    बँक ला आधार लिंक नसणे हे लास्ट आणि शेवटचे ऑपशन आहे त्या मध्ये आपल्या बँक खाते ला आपले आधार कार्ड अद्याप लिंक नाहीये अश्या शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे लवकर आपल्या बँक खात्याशी लिंक करायचे आहे

    जर तुम्ही या प्रोसेस केल्या तर त्या पुढे आपल्याला पी एम चा १९ व हफ्ता आपल्या खात्या मध्ये पडेल आणि आपल्या कोणतीही एक प्रोसेस झालेली नसेल तर आपल्या खात्या मध्ये एक सुद्धा हफ्ता येणार नाहीये तर आपण आपल्या अकॉऊंट ला जी नो म्हणून येत नाहीये ती प्रोसेस करणे गरजेचे आहे

  • संजय गांधी निराधार योजना लवकर करा बँक ला आधार लिंक | Sanjay Gandhi Niradhar Yojna Bank Aadhar Link

    संजय गांधी निराधार योजना लवकर करा बँक ला आधार लिंक | Sanjay Gandhi Niradhar Yojna Bank Aadhar Link

    संजय गांधी निराधार योजना Sanjay Gandhi Niradhar Yojna

    संजय गांधी निराधार योजना हि शासन मार्फत चालवली जाते जे कोणी निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी चालवली जाते आणि या योजने अंतर्गत लाभार्थी ना दरमहा १५०० रुपये ची आर्थिक मदत हि शासन मार्फत पुरविली जाते आणि हि रक्कम थेट त्यांच्या बँक खात्या मध्ये पोहचविली जाते, आता जे कोणी या योजने साठी लाभ घेत आहे आणि या योजने साठी आजून पात्र ठरले नाहीत त्यांच्या साठी हि खूप महत्वाची बातमी आहे डिसेंबर २०२४ मध्ये शासनाने आता एक नवीन GR काढला आहे आणि त्यांनी आता याची रक्कम आता डबीत अंतर्गत लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाणार आहेत .

    DBT म्हणजे काय ?

    DBT म्हणजे ज्या बँक च्या खात्यात आपले आधार नंबर हा लिंक अश्याच बँक खात्याच्या अकाउंट वरती आपली संजय गांधी निराधार योजना खात्यात जमा केली जाणार आहे, DBT हि शासनाकडून आजून पारदर्शिता आणण्यासाठी आणली आहे जेणे करून भ्रष्ट आणि नकली लोका पासून सावध राहणे हे मुख्य कारण आहे
    DBT मध्ये जो GR काढला आहे त्या मध्ये लाभार्थी साठी एक साखत सूचना केलीली आहे तुम्हाला तुमच्या बँक ला तुमचे आधार कार्ड लिंक करायचे आहे
    शासनाकडून असे हि सांगितले आहे कि डिसेंबर महिनायचे अनुदान हे लवकरच लाभार्थी यांच्या खात्यात जमा करण्याची माहिती दिलेली आहे हा निधी शासनाकडून उपलब्द आहे आणि आता तो DBT मार्फत त्यांच्या खात्यात जमा करणार आहेत

    DBT ला आपले खाते लिंक आहे का असे चेक करा

    DBT मध्ये जर तुमचे आधार लिंक आहे कि नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला मय आधार या website वरती येयचे आहे त्यानंतर युनिट या वरती येयचे आहे त्यानंतर आपल्याला वरती पाहायचे आहे my aadhar gov वरती जी website आहे त्यावरती क्लिक करायचे आहे पुढे एक नवीन पेज आपल्या पुढे उगडेल त्या पुढे तुम्हाला तिथे खूप ऑपशन दिसेल तिथे आपले आधार कार्ड लॉग इन करून घेयचे आहे
    आपला आधार नंबर टाकल्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल त्यानंतर तो टाकून आपण लॉग इन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्या ला खूप सारे प्रत्यय दिसतील त्या यामध्ये तुम्हाला बँक सीडींग हे ऑपशन वरती क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला दिसेल कि तुमचा आधार नंबर हा कोणत्या कोणत्या बँक शी लिंक आहे

  • या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    या जिल्हा मध्ये अनुदाना वर बी-बियाणे वितरण, अश्या प्रकारे करा अर्ज | Mofat Biyane MAHADBT Online Apply

    Mofat Biyane Anudan Yojna 2025

    महाराष्ट्र शासनाने तारीख ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय खाद्य तेल मोहिमेच्या अंतर्गत वार्षिक जे पिकलं आपण घेतो तीळ आणि भुईमूग या बी बियांचे वितरण याच अनुषंगाने राज्य शासनाने आता तुमचे अर्ज देखील मागवले आहेत आपण यामध्ये पाहणार आहोत कि याचा अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या जिल्हातील शेतकरी या साठी पात्र आहेत आणि कोण कोण या साठी अर्ज करू शकते आणि याची शेवटची तारीख अर्ज करावयाची याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत

    मोफत बियाणं साठी अर्ज कुठे करायचा

    मोफत बीबियाणे साठी तुम्हाला सर्व प्रथम MAHA -DBT या website वरती येयचे आहे त्या नंतर तिथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल स्तिथी म्हणून येईल त्यानंतर अर्ज करा या वरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील त्या मधील तुम्हाला बियाणे, औषधें व खते या वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमची सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे ज्या मध्ये तुमचा तालुका, गाव, सर्वे नंबर, बियाणांचा प्रकार, खत निवड, ऐकून क्षेत्र, वाण आणि अर्ज क्षेत्र अशी सर्व माहिती टाकून तुम्हाला आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही परत एकदा आपल्या होम पेज वरती येतात तिथे परत एकदा तुम्हाला अर्ज सादर करा म्हणून एक पर्याय येईल तिथे क्लिक केल्यानंतर पहा आणि मेनू वर जा असे येईल जर तुम्हाला आजून काही बाबी निवडायच्या असतील तर तुम्हाला तुमचा आपला प्राधान्य क्रम निवडायचा आहे जर तुम्ही हा अर्ज नवीन सादर करीत असाल तर तुम्हाला पेयमेन्ट करायची गरज आहे आणि जर तुम्ही पहिले अर्ज केला असेल तर तुम्हाला आता कोणतेही पेयमेन्ट करायची गरज नाहीये

    मोफत बी-बियाणे ची अंतिम तारीख

    मोफत बी-बियाणे ची शेवटची तारीख हि १० फेब्रुवारी पर्यन्त असल्याचे जात आहे आणि आपण त्या आधी आपला अर्ज MAHA-DBT वरती जाऊन सादर करू शकता

  • फार्मर id कसे काढायचे अगदी सोया पद्धतीने | Farmer ID Card Sathi Online Apply 2025

    फार्मर id कसे काढायचे अगदी सोया पद्धतीने | Farmer ID Card Sathi Online Apply 2025

    Farmer ID Online Apply फार्मर ID कसे काढायचे

    आतापर्यंत शेतकऱ्यांना आपले काम करायचे असेल म्हणंजे नुकसान भरपाई घेयची असेल तर त्याला अनेक वेळा महसूल कार्यालयात भरपूर चक्र माराव्या लागत असत, याच साऱ्या गोष्टी मुळे शेती वरती पडणारी निसर्गाची होणारी अवकृपा, अल्प उत्पन्न अश्या समस्यांचा सामना करणारा शेतकरी अजूनच खचून जात असे त्याची चारीही बाजूने पिळवणूक होत होती या सर्व गोष्टी रोहण्यासाठी केंद्र सरकारे आता farmer id म्हणजेच शेतकरी ओळखपत्र तयार करण्याचे ठरवले आहे आणि याचा फायदा म्हणजे ते आता शेतकऱ्याचे दुसरे आधार कार्ड आहे असा म्हणटाले जात आहे या farmer ओळखपत्र चा उपयोग म्हणजे हे तुमचे आता डिजिटल ओळखपत्र बनणार आहे

    farmer id चा होणार फायदा

    farmer id चा फायदा असा असेल कि तुम्हाला तुम्ही शेतकरी म्हणून डिजिटल अधिकृत ओळखपत्र असेल आणि यामुळे तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे त्यामध्ये पहिले तर, पीक विमा, नुकसान भरपाई, शेती अनुदान, जमिनीचे व्यवहार आणि वेळोवेळी येणाऱ्या सरकारच्या योजना या सगळ्या गोष्टी मिल्ने सोपे होईल शिवाय हे कार्ड काढल्या नंतर तुम्हाला सरकारच्या योजना मिळणे अगदी सहज आणि सोपे होईल आणि महतवाचे म्हणजे आता तुम्ही हे कार्ड काढल्या नंतर तुम्हाला इतर कागदपत्र साठी इतरत सरकारी कार्यालयात फेरफटका मारणे बंद होणार असून आता विविध योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार असून त्यामुळे भ्रष्टाचारी नेते आणि अधिकाऱ्या पासून शेतकरण्या होणार त्रास आता थांबणार आहे

    farmer id कार्ड कसे काढायचे

    farmer id कार्ड आता तुम्ही घरबसल्या काढू शकता आणि जर तुम्हाला किव्हा इतरत काही कोणाला अडचण येत असेल तर तुम्ही नजीकच्या स्थानिक कृषी कार्यालयात जाऊन तिथल्या कृषी अधिकाऱ्याशी आपली अडचण सांगावी आणि ती आपली अडचण नक्कीच सोडवतील
    तुम्हाला online आपापली कार्यांसाठी पीएम किसान च्या अधिकृत website वरती जायचे आहे त्या वेबसाईट चे मुख्य पागे उगडेल तिथे तुम्हाला Create New User अकाउंट या वरती क्लिक करून तिथे आपले आधार नंबर टाकून तुमच्या मोबाइलला वरती एक उत्प येईल आणि तो टाकल्यानंतर तुमची पुढील प्रोसेस होईल आणि त्यानंतर तुमचे farmer id साठी तुम्ही online पात्र ठरतात

    farmer id साठी आवश्यक कागदपत्रे

    1. आधार कार्ड
    2. ७\१२ उतारा
    3. शेतजमिनीचा मालकीचा पुरावा
    4. पासपोर्ट आकाराचा फोटो
    5. मोबाईल नंबर
    6. इत्यादी
  • ठिबक सिंचन अनुदान कसे घेयचे | Thibak Sinchan Anudan Kase milvave 2025

    ठिबक सिंचन अनुदान कसे घेयचे | Thibak Sinchan Anudan Kase milvave 2025

    ठिबक सिंचन चे अनुदान काय आहे आणि ते कसे मिळवावे काय आहे त्याची सर्व जाऊन घेऊया सर्व प्रथम हे जाणून गया कि ज्या ठिबक वरती इसी मार्क आहे अश्याच ठिबक सिंचन ला अनुदान मिळते. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन साठी सध्या महाराष्ट्र मध्ये दोन्ही साठी Online फॉर्म भरणे चालू आहे तर आज आपण ठिबक सिंचन चे अनुदान कसे मिळवावे हे पाहणार आहोत

    मुख्यमंत्री ठिबक सिंचन अनुदान योजना माहिती

    • ठिबक सिंचन अनुदान हे अल्पभूदारक शेतकऱ्यांना म्हणजे जे अशे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या खाली आहे अश्या शेतकऱ्यांना ८०% अनुदान ची तरतूद महाराष्ट्र सरकार द्वारे केली जाते
    • जे शेतकरी ज्यांची शेत जमीन हि ५ ऐकर च्या वरती आहे अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने ७५% अनुदान ची तरतूद केलीली आहे
    • काही शेतकरयांनी पहिले तुषार सिंचन च्या अनुदानाचा लाभ घेतलेला होता आणि त्याना ठिबक सिंचन च्या अनुदान साठी अपात्र घोषित करण्यात आले होते पण आता तसे नाहीये ज्या शेतकऱ्यांनी पहिले म्हणजे ३ वर्ष पूर्वी तुषार सिंचन चा लाभ घेतला होता आता अश्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन चा देखील लाभ घेता येणार आहे

    ठिबक सिंचन अनुदान अटी

    • ठिबक सिंचन साठी तुम्ही गेले ७ वर्ष पासून त्या क्षेत्रा वरती कोणतेही अनुदान घेतलेले नसावे
    • तुम्ही अर्ज करताना तुम्ही किमान २० गुंठे क्षेत्रा साठी अर्ज केला पाहिजे त्या खालील तुमचे क्षेत्रा नसावे

    ठिबक सिंचन अनुदान आवश्यक कागदपत्रे

    1. आधार कार्ड
    2. बँक पासबुक
    3. ७\१२ ची प्रत
    4. खाते उतारा

     

    ठिबक सिंचन चा Online अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या MAHADBT या Online पोर्टल वरती जाऊन सुरुवातीला आपली माहिती भरून घेयची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी आवश्यक कागदपत्रे सांगितले आहेत ती त्या वरती अपलोड करायची आहेत

  • सरकारच्या या ५ योजना शेतकऱ्यांना करणार मालामाल | Tractor Anudan Yojna Mahiti 2025

    सरकारच्या या ५ योजना शेतकऱ्यांना करणार मालामाल | Tractor Anudan Yojna Mahiti 2025

    मित्रानो सरकार आपल्या शेतकर्या साठी नववनवीन योजना हे आणत असते पण ह्या योजना पासून अनेक शेतकरी हे अदयाप वंचित राहिलेले आपणास दिसून येते किव्हा काही वेळेस काही भ्रष्ट नेता शेतकऱ्याचा सारा निधी घेतात तर काही वेळेस काही निधी आहे तसाच परत सरकार कडे परत जातो अनेक वेळा असे झाले आहे कि नेते मंडळी हे बोगस शेतकरी दाखवून हा निधी आपल्या स्वतःच्या पदरात घेतात आणि कष्टकरी आणिहोत्करु शेतकरी या योजनान पासून वंचित राहतो त्यामुळे शेतकर्यांना या योजनांचा पाहिजे तेव्हडा लाभ हा घेता येत नाहीये म्हणूनच आज आपण सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या उपयुक्त अश्या ५ योजनान बद्दल बोलणार आहोत आणि या योजना चा अनेक शेतकरी हा आर्थिक फायदा घेत आहेत तर आपण काळजीपूर्वक वाचावे

    आज आपण प्रमुख आणि देश मध्ये गाजत असणाऱ्या ५ योजनान बद्दल माहिती सांगणार आहोत

    मुख्यमंत्री सौर कृषी योजना

    • राज्यातील अनेक शेतकरी हे डिझेल आणि विद्युत पंप चा वापर करतात आणि आतूनच ते आपली शेतीला पाणी देतात आणि त्यामुळे त्यांचा खर्च देखील हा फार होतो आणि जर शेतकऱ्याकडे विद्युत पापं असेल तर त्यांना चक्री पद्धतीने हा वीज पुरवठा केला जातो, त्यामुळे शेतकऱ्याची खूप गैरसोय होत होती आणि रात्री च्या वेळेस शेतात पाणी देताना खूप साऱ्या अडचणी या समोर येतात त्यामध्ये साप चावणे इतर वन्यजीव प्राण्याचा हा ताण खूप साऱ्या शेतकर्या पुढे पाहावयास मिळत होता आणि या समस्यांमुळे शेतकऱ्याची अशी मागणी होती कि त्यांना दिवस भर हि वीज पुरवली जावी म्हणूनच राज्य सरकारने इंधन आणि वीज चे वाढते खर्च लक्षात घेता २०२१ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केलीली आहे त्यामध्ये पंपाच्या किमतीवर ९५% अनुदान राज्य सरकार देते तर लाभार्थी शेतकरी हे केवळ ५% आणि जर तो शेतकरी सर्व सामान्य गटातील असेल तर तो फक्त १०% रक्कम भरावयाची गरज आहे

    एक शेतकरी एक डीपी योजना

    • राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी एक शेतकरी एक डीपी योजना सुरु केलीली होती हि योजना सुरु करण्याचे मुख्य कारण म्हणजे विजे चा होणारा अनियमित पुरवठा आणि एका डीपी वरती येणार ताण लक्षात घेता राज्य सरकारने हि योजना सुरु केलीली आहे एका शेतकऱ्याला ७००० रुपये प्रति HP इतकी रक्कम भरणे गरजेचे असते त्या सोबतच SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५००० रुपये प्रति HP रुपये भरणे गरजेचे असते

    ट्रॅक्टर खरेदी अनुदान

    • सरकारने शेतकरयांना शेती मधील मशागती साठी त्यांनी ट्रॅक्टर अनुदान योजना हि सुरु केलीली होती कमी शेती असलेल्या शेतकर्यां या योजनेचा लाभ होणे हे मुख उद्दिष्ट्य आहे या योजने अंतर्गत जमीन सुधारणा मशागत, पेरणी, पीक स्वरक्षण, काढणी, मळणी यंत्र इत्यादी काम करिता सरकार हे अनुदान देत आहे त्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी करिता शेतकर्यां ५ लाख पर्यंत अनुदान देते

    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

    • शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हि सण २०१५-१६ पासून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे याचे मुख्य उद्दिष्ट्य हे शेती मध्ये नवनवीन पीक घेण्या करिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलीली आहे या योजनेचा लाभ हा अल्पभूदारक शेतकर्यां देणे हा सरकारचा मुख्य उद्दिष्ट्य आहे. अचूक सिंचन आणि तुषार पद्धतीने या योजनेचा उपयोग होणे हे शासनाचे धोरण आहे

    ठिबक सिंचन अनुदान योजना

    • ठिबक सिंचन प्रणाली अंतर्गत झाडाच्या मुळाना थेट आणि थेंब थेंबाने पाणी पुरविते पाणी पुरविणे हे त्याचे उद्दिष्ट्य आहे आणि ठिबक सिंचना मुळे पाणी ची बचत होण्यास खूप मदत होते ह्या योजनेचा फॉर्म आपण MahaDbt पोर्टल वरती जाऊन बहरू शकतात त्यामधे आपणस ८०% पर्यंत थेट अनुदान मिळू शकते.
  • महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना 5वी पास सर्वाना मिळणार 5000 महिना | Kushal Maharashtra Yojna 2025 Appy

    महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना 5वी पास सर्वाना मिळणार 5000 महिना | Kushal Maharashtra Yojna 2025 Appy

    कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र

    कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाय या मध्ये भरपूर अशे वैशिष्ट्य आणि भरपूर असे नवनवीन संधी आहेत ज्या मध्ये शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायात, आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी या मध्ये महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या योजना राबवित आहे आणि त्या मध्ये खास करून विध्यार्थी साठी त्याना कुशल आणि होतकरू बनविणे करिता हि योजना महाराष्ट्र शासन तर्फे राबिनयात येत आहे तर जाणून घेऊया काय आहे हि योजना आणि या साठी काय आहेत अटी, नियम आणि पात्रता

    शिकाऊ उमेदवारीचे प्रकार, व्यवसाय अभ्यासक्रम गट आणि शैक्षणिक पात्रता

    नामनिर्देशित व्यवसाय अभ्यासक्रम

    या मध्ये आपम्नस अभियांत्रिकी उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम,मुद्रण,हॉटेल,आणि कॅटरिंग, रिटेल, आयटी आणि सॉफ्टवेअर, आरोग्य सेवा पारंपरिक व अपारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम कृषी आणि अन्न प्रकिया, नवीन तंत्रज्ञान व सेवा क्षेत्र इत्यादी
    शैक्षणिक पात्रता :- ओधोगिक प्रशिक्षण संस्था उत्तीर्ण, फ्रेशर शिकाऊ उमेदवारीसाठी इयत्ता ८ वी,१०,वी, १२ वी आणि बी एस्सी उत्तीर्ण

    ऐच्छिक व्यवसाय अभयासक्रम

    याचा आणि नामनिदेशित अभ्यासक्रम चा व्यवसाय अभ्यासक्रम गट हा सारखाच आहे या मध्ये फरक नाहीये आणि जो फरक तो म्हणजे शैक्षणिक पात्रता
    या मध्ये इयत्ता ५ वि पासून पुढे कोणतेही शैक्षणिक अर्हता आहे

    पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम

    या मध्ये आपणास अभियांत्रिकी स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल
    याची शैक्षणिक पात्रता म्हणजे अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण

    तंत्रज्ञ

    या मध्ये आपणास अभियांत्रिकी पदविका स्तरावरील सर्व अभ्यासक्रम पाहावयास मिळेल आणि याची
    शैक्षणिक पात्रता ती म्हणजे अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण

    व्यवसाय अभ्यासक्रम तंत्रज्ञाचे

    १० +२ स्तरावरील सर्व व्यवसाय अभ्यासक्रम गट
    याची शैक्षणिक पात्रता :- १०+२ व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण
    या मध्ये NAPS तर्फे ऐकून १५०० रुपये व MAPS अंतर्गत ३५०० अशे ऐकून मिळून ५,००० हजार रुपये हे आपणास प्रतिउमेद्वार हे DBT अंतर्गत नामनिर्देशित उमेदवारांना शीत आणि ऐच्छिक व्यवसाय अभ्यासक्रमामधील शिकाऊ उमेदवारांना विद्यानिकेतनाचे वाटप करण्यात येते

    उद्योगांना प्रशिक्षित उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सामावून घेता येते, त्यामुळे कुशल मनुष्यबळ भरती करण्यासाठी होणार खर्च टाळता येतो ज्यामुळे ते उद्योगात टिकून राहतात आणि नफा मध्ये सुद्दा राहतात

  • लाडकी बहीण योजने मधून झाल्या या महिला अपात्र | Ladki Bahin Yojna Apatr Mahila Che Karne

    लाडकी बहीण योजने मधून झाल्या या महिला अपात्र | Ladki Bahin Yojna Apatr Mahila Che Karne

    Ladki Bahin Yojna लाडकी बहीण योजना

    आता खूप मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजने मध्ये आता ५ लाख महिला या अपात्र झाल्या आहेत आणि अश्या महिलांचे हफ्ते आता बंद करण्यात आलेले आहे आणि या महिलांना या हफ्ते चे पैसे मिळणार नाहीयेत आणि अश्या कोणत्या महिला आहेत ज्या कि पैसे येणार नाहीयेत याची सर्व माहिती जाणून घेण्या करीत आपण हा लेख पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचावा

    लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्याचे कारण

    1.   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये आता पर्यंत महाराष्ट्रामधील जवळ पास १.५ कोटी महिलानीय योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता त्या मध्ये जवळपास ५ लाख महिला ह्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत त्याचे मुख्य कारण हे महाराष्ट्राच्या महिला व ग्रामविकास मंत्री आदित्य ताई तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकॉऊंट म्हणजे X वरून सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे
    2. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिला या साठी अपात्र ठरल्या आहेत
    3. वय मध्ये ६५ च्या पुढील जवळपास १,१०,००० महिला सुद्धा या साठी अपात्र ठरल्या आहेत
    4. महिलाच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या त्याचबरोबर स्वइच्छेने योजनेतून आपले नाव माघे घेणाऱ्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या १,६०,००० आहेत

      शेवट आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महिला या Pm किसान योजने चा लाभ घेत होत्या अश्या महिला सुद्धा या मधून वगळून घेण्यात आलेल्या आहेत

    महाराष्ट्रच्या महिला व ग्रामविकास मंत्री अदिती जी तटकरे यांनी असे म्हणटाले आहे कि शासन आपल्या निर्णयाशी खूप कटिबंध आहे आणि इथून पुढे पण असेच कटिबंध राहील

  • मोफत पिठाची गिरणी योजना अशी मिळवा मोफत गिरणी | Mofat Pithachi Girni Yojna Apply 2025

    मोफत पिठाची गिरणी योजना अशी मिळवा मोफत गिरणी | Mofat Pithachi Girni Yojna Apply 2025

    Mofat Pithachi Girni Yojna मोफत पिठाची गिरणी योजना

    मित्रानो सध्या महिला भगिनीवरती योजनांचा पाऊस हा पडला जात आहे आणि त्या मधेच आता एक नवीन अशी योजना आणखी समोर येत आहे . अश्या योजना राबवून महिलांना आर्थिक पाने सक्षम बनविणे हे सरकार चे मुख उद्दिष्ट आहे आणि त्या आणखी एक योजना येऊन खूप भर पडला ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य म्हणजे महिलांना समाजात आणि परिवारात सन्मान प्राप्त होणे करिता अश्या प्रकारच्या योजना हे सरकार नेहमी आणते त्यामध्ये आपण पहिले तर आता ची मुख्य योजना म्हणजे लाडकी बहीण योजना , सुकन्या समृद्धी योजना, पिंक रिक्षा योजना अश्या योजनांचा लाभ हा महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे.

    काय आहे मोफत पिठाची गिरणी योजना

    • महाराष्ट्र मध्ये पाहिले तर मोफत पिठाची गिरणी योजना हि सध्या सर्व महाराष्ट्र भर जोराने चालू आहे हि आटा चक्की सर्व व्यक्तींना जीवन पुरोगी वस्तू असल्या कारणानें या वस्तू ची गरज सर्व घर मध्ये जाणवते आणि त्याकडे आपण पाहिले तर आजून एक गिरणी म्हणजे डाळ पोलिश करायची मोठी मशीन त्या मध्ये आपण स्वतःची डाळ त्या सोबत इतरांची डाळ देखील पोलिश करू शकतात आणि त्या मधून माता भगिनींना रोजगार देखील मिळू शक्ती आणि त्या आपल्या दैनंदिन गरजा या मधून भागवू शकतात. मोफत पिठाची गिरणी म्हणजे आपणास १००% सबसिडी आहे आणि तुम्हाला एक हि रुपया uया मध्ये भरायचा नाहीये

    मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ कसा घेयचा

    • मोफत पिठाची गिरणी या योजने मध्ये आटा पर्यंत शेकडो महिलांना मोफत पिठाची गिरणी हि भेटलेली आहे, शाशनाकडून ज्या मोफत पिठाची गिरणी योजना हि फक्त हि महिला आणि मुळीं साठी आहे याचा लाभ देखील त्याच घेऊ शकतात, या योजनेचा उद्दिष्ट्य म्हणजे त्याना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे करिता हि बनविण्यात आलेली आहे

    मोफत पिठाची गिरणी साठी आवश्यक कागदपत्रे

    1. आधार कार्ड
      2.आपले रेशन कार्ड (पिवळे किव्हा केशरी कार्ड)
      3.जातीचे प्रमाणपत्र
      4.उत्पनाचे प्रमाणपत्र (१.२ लाख च्या आतील )
      5.मोबाईल नंबर
      6.पासपोर्ट साईझ फोटो
      7.रहिवाशी प्रमाणपत्र